Paani Foundation is a not-for-profit company set up in 2016 by the team of the TV series Satyamev Jayate to fight drought in rural Maharashtra.

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त बनवण्यासाठी आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ साली स्थापन केलेली पानी फाउंडेशन ही एक ना–नफा तत्वावर काम करणारी कंपनी आहे. पानी फाउंडेशनमध्ये सत्यमेव जयतेच्या कोअर टीमचा समावेश आहे.